Share

‘नवाब मलिक यांना झालेल्या अटकेत काही तथ्य नाही’ – जयंत पाटील

Published On: 

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. नवाब मलिक यांना ३ मार्च पर्यंत ईडीची कस्टडी मिळाली आहे. या मुद्द्यावरून आता विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच नवाब मलिक यांच्या अटके संदर्भात महाविकास आघाडीचे नेते मंत्रालय परिसरातील गांधी पुतळ्याखाली निषेध आंदोलन करत आहेत.

मंत्रालय परिसरातील गांधी पुतळ्याखाली निषेध आंदोलन करत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या अटके संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, नवाब मलिक यांना झालेल्या अटकेत काही तथ्य नाही, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच आता हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे यावर भाष्य करणं योग्य नाही, असं पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!