Share

Manisha Kayande : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान होत असेल तर तो महाराष्ट्राचा अपमान आहे – मनीषा कायंदे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील राजकारणात सध्या शिवसेनेच्या स्थितीवर मनसे कडून जोरदार टीका केली जात आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हात मिळवून सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतरच्या काळात लवकरच मंत्रिमंडळाचा ही विस्तार केला जाईल असे सांगितले गेले होते. मात्र अजूनही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना एकनाथ शिंदे सरकार मध्ये मंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र राज ठाकरेंनी बोलताना या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, “राज ठाकरे यांनी स्वतःच्या मुलालाच का राजकारणात पुढे आणले, संदीप देशपांडे यांना का पुढे आणले नाही.” असा सवाल मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे.”शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच पुढे नेत आहेत.” असेही मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!