🕒 1 min read
सिंधुदुर्ग : सामनामधून टीका करण्यापेक्षा तेव्हा जर शिवसेनेने वाटाघाटी करून जोर केला असता तर चांगली खाती वाट्याला आली असती आणि तीच खाती आम्हाला मिळाली असती. असं प्रत्युत्तर सामना मधील टीकेला कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे.
भाजप तुपाशी आणि शिंदे गट उपाशी अशी टीका आज सामनामधून करण्यात आली आहे. जी खाती शिवसेनेकडे होती तीच खाती आम्हाला मिळाली आहेत. उलट आरोग्य खात्यासारखं महत्वपूर्ण मोठं खात ही आम्हाला मिळालं आहे. असं वक्तव्य प्रत्युत्तर देताना केसरकर यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Santosh Bangar । पहा संतोष बांगर यांची ‘दबंग’ स्टाईल; हॉटेल मॅनेजरच्या कानशिलात लगावल्या
- Chhagan Bhujbal । मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे ‘जय महाराष्ट्र’ म्हणायचे की ‘वंदे मातरम’?; छगन भुजबळांचा टोला
- Ashish Shelar | मुंबई महापालिकेतील पितापुत्रांची सत्ता उलथवून टाकणार; आशिष शेलारांचा इशारा
- Viral Photos of Dominos | पिझ्झा बेसवर टांगलाय फरशी घासण्याचा ब्रश; डॉमिनोजवर संतापले लोक
- Independence Day | राजकारणातील हेवेदावे, टिका ही तत्वाशी असते व्यक्तीशी नाही – उदय सामंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
