Share

Independence Day | राजकारणातील हेवेदावे, टिका ही तत्वाशी असते व्यक्तीशी नाही – उदय सामंत

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी : कोकणातल्या रोजगारासाठी धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाला समर्थन करणे आवश्यक असल्याचे मत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मांडले. स्थानिक आमदार राजन साळवी यांचा देखिलि धोपेश्व्र रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा आहे. लोकप्रतिनिधींचा कल धोपेश्वर रिफायनरी बाबत सकारात्मक आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा विचार करणे आवश्यक आहे.

खासदार विनायक राऊत यांची भुमिका विरोधात आहे. ते का हे माहित नाही, धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेंसोबत एकत्र काम करणार असल्याचे मत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मांडले. राजकारणातील हेवेदावे टिका हि तत्वाशी असते व्यक्तीशी नाही. असं सांगत केंद्रातील आणि राज्यातील उद्योग मंत्री रिफायनरीसाठी एकत्र काम करण्याचे संकेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!