Share

Pravin Darekar | सत्ता असतानाच फिरले असते तर आता गट्टी जमवण्याची वेळ आली नसती – प्रवीण दरेकर

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई : आदित्य ठाकरेही निष्ठा यात्रेच्या माध्यमातून राज्यभरात फिरतायत. बंडखोरांवर आणि भाजपवरही उद्धव ठाकरे जोरदार टीका करतायत. सोबतच शिवसेना आपल्या पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचं प्रतिज्ञापत्र घेत आहे. अशात भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंच्या अनेक वक्तव्यांचा समाचार घेतला आहे.

“सत्ता असताना फिरले असते तर, असे गठ्ठे करण्याची वेळ आली नसती” अशी बोचरी टीका प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. भाजप आमदार शिवसेनेवर टीका करत म्हणाले की, कुणी कुणाला संपवत नसतं, ज्या विचारधारेवर पक्ष उभा राहिलाय त्यांची प्रतारणा झाली की असं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादी ज्यांनी आयुष्यभर हिंदुत्वाचा तिरस्कार केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा ही अधोगती झाली अशी बोचरी टीका त्यांनी केली. त्याचप्रमाणे भाजपला अशी फूट पाडण्याची आवश्यकता नव्हती, पक्षप्रमुख आणि शिवसेनेच्या आमदारांचे मतभेद झाले आणि त्यातून सेनेत फूट पडली असंही म्हणात त्यांनी शिवसेनेच्या फूटीसाठी शिवसेतील मतभेद जबाबदार असल्याचा पुर्नउच्चार केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!