Share

‘ईडी’ला जर सरकार बनवायची घाई असेल तर शिवाजी पार्कात या’; यशोमती ठाकूरांचे आवाहन

Published On: 

अमरावती: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सध्या ईडीच्या रडारवर आहेत. पहाटे पासूनच त्यांच्या घरावर छापेमारी सुरू करण्यात आली होती. तसेच नवाब मलिक यांची चौकशी देखील चालू आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, ईडीला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या, शिवाजी पार्कात या ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही १७० जणं एकत्र भेटू. आणि एक सांगते, कदाचित तुमचं काम संपेपर्यंत १७० चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो. महाविकास आघाडी सरकारची एकजूट तुटणार नाही, उलट मजबूत होत आहे, असं ठाकूर म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!