Share

विहीरीत पडलेल्या कोल्ह्याला दिले जिवदान

Published On: 

औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे विहीरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाच्या कर्मचा-यांनी वाचवून जीवदान दिल्याची घटना सोमवारी दि.२४ घडली.

बाजारसांवगी येथील गट नं.११८ मधील राजु भानुदास नलावडे यांच्या शेतातील विहिरीत सोमवारी कोल्हा पडल्याचे कळताच वनपरिक्षेत्र अधिकरी ए.आर.पेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कोटुरकर यांच्या उपस्थितीत वनरक्षक कुंटे, जाधव, वनमजुर दांडेकर आणि चव्हाण यांच्या मदतीने यशस्वीपणे बाहेर काढुन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

पाण्याच्या शोधात सध्या वन्य जीव शहर अथवा गावाकडे आगेकूच करत असतात. विहिरीचा अंदाज न आल्याने कोल्हा विहिरीत पडला असल्याची शक्यता वन विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तवली. त्याबरोबर अशी घटना समोर आल्यास वन विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!