Share

“नरेंद्र मोदींचा निर्णय चुकीचा असेल तर…”; हसन मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

Published On: 

मुंबई : जास्त निर्बंध आणून चालणार नाही. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे, त्यामुळे सरकारने त्यांना कोणती काळजी घ्यावी हे सांगावं, निर्बंध लावू नये, अशी प्रतिक्रीया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका देखील केली होती. यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं आहे.

राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी. राज्यात केवळ पाच पक्ष आहेत, पण तसं होत नाही. विरोधी पक्षांना विचारात घ्यायचं नसतं. राज्यात केवळ मनमानी कारभार चालू आहे, असं म्हणत पाटलांनी सरकारवर टीका केली होती. दरम्यान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना सवाल केला आहे. निर्बंधाबाबत सुचना केंद्राकडून येतात चंद्रकांत पाटील यांना निर्बंधाबाबत माहिती नाही का?, असे मुश्रीफ म्हणाले.

हसन मुश्रीफ म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी सुचना देतात त्याची अमलबजावणी आम्ही करतो. त्यामुळे नरेंद्र मोदींचा निर्णय चुकीचा असेल तर चंद्रकांत पाटलांची माहिती वरते कळवू”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!