Share

थकीत वीज बिल धारकांना ‘या’ योजनेचा मोठा दिलासा!

Published On: 

मुंबई : काही दिवसांपूर्वी वापरापेक्षा जास्त वीज बिल आकारले जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. दरम्यान शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी व थकबाकी वसुलीसाठी आता ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ जाहीर केलेली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना व वीज बिल धारकांना दिलासा मिळणार आहे.

विलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ ज्या ग्राहकांची वीज बिले थकलेली आहे, असे ग्राहक घेऊ शकतात. यामध्ये ग्राहक वीज बिल हप्त्यांमध्ये भरू शकतात. त्याचबरोबर ज्या ग्राहकांची वीज खंडित करण्यात आली आहे, त्या ग्राहकांसाठी सुद्धा ही योजना फायदेशीर आहे. या माध्यमातून आता फेरजोडणीचा देखील लाभ घेता येणार आहे.

योजनेचे फायदे-

राज्यभरात जवळपास ३२ लाख ग्राहकांना परत वीज मिळणार आहे. औद्योगिक आणि व्यवसायिक आस्थापना परत सुरू होणार. या योजनेचा लाभ रोजगार निर्मितीसाठी पण होणार आहे. थकबाकीत विजबिलाची वसुली होऊन महावितरणाची परिस्थिती सुधारणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!