Share

Tiranga Campaign | दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्यपालांच्या हस्ते हर घर तिरंगा मोहीमेचं उद्घाटन

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम सुरु केली आहे. ज्या अंतर्गत भारतीय नागरिकांनी या स्वातंत्र्यदिनाला आपापल्या घरांवर देशाचा राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे तिरंगा फडकवून ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेचे उदघाटन केले. या वेळी त्यांच्यासह तेथील अधिकारी देखील उपस्थित होते.

यावेळी सर्वांनी तिरंगा हातात घेऊन ‘भारत माता कि जय’ आणि ‘हर घर तिरंगा’ अशा घोषणा देखील दिल्या. तर याच मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर देखील असाच प्रकारची मोहीम चालवली जात आहे. ज्यात अनके भारतीय नेटकऱ्यांनी आपल्या प्रोफाइल फोटोला आणि डिस्प्ले फोटोला तिरंग्याचे फोटो लावले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!