Share

दिलासादायक बातमी! १ एप्रिल २०२० पासून राज्यात एकही कोविड मृत्यू नाही

Published On: 

मुंबई: कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांनी आपला जीव गमवला. तर दुसऱ्या लाटेतही अनेक अडचणींचा कोरोना रुग्णांना सामना कराव लागला. मात्र आता पहिल्यांदाच महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. १ एप्रिल २०२२० पासून राज्यात एकही कोविड मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सांगितले आहे.

“१ एप्रिल २०२० पासून पहिल्यांदाच राज्यात एकही कोव्हीड मृत्यू झालेला नाही. राज्यातील ११ कोटी जनतेच्या साथ व सहकार्याने आपण कोरोनाविरद्धच्या या लढाईत संपूर्ण विजय मिळवू, असा मला विश्वास आहे.”, असे ट्वीट राजेश टोपे यांनी केले आहे.

दरम्यान कोरोना संक्रमणाचा स्तरही आता कमी झाला आहे. त्यामुळे निर्बंधातही बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालये तसेच इतर संस्था सुरु करण्यात आल्या आहेत. दैनंदिन जीवन पुन्हा एकदा रुळावर येत आहे. त्यात ही बातमी अत्यंत दिलासादायक ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!