नागपूर : उद्धव ठाकरे यांच्या सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलून ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलून ‘धाराशिव’, असे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाचे अनेक पक्षांनी स्वागत केले.
मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यावरूनच आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Mumbai Cricket : ज्या मैदानावर विश्वचषक विजेत्या खेळाडूंनी गिरवले क्रिकेटचे धडे, त्याला लागले कुलूप; वाचा!
- Sanjay Raut | मी शिवसेनेचा मालक आहे का?- संजय राऊत
- Bala Nandgaonkar : “भाजपला सत्ता स्थापनेसाठी जी काही मदत लागली ती मनसेकडून…”; बाळा नांदगावकरांचं मोठं वक्तव्य
- Supriya Sule : मला मुख्यमंत्र्यांची काळजी वाटते, त्यांच्या मागे काहीतरी मोठं षडयंत्र – सुप्रिया सुळेBala Nandgaonkar : राज ठाकरे-फडणवीस भेटीवर बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

