Share

तहसिलदारांच्या मध्यस्थीनंतरही पिंपळवाडीत सांडपाण्याचा प्रश्न कायम

Published On: 

औरंगाबाद : औद्योगिक वसाहतीमुळे नावारुपास आलेल्या पैठण औरंगाबाद रस्त्यावरील पिंपळवाडी गाव नेहमीच काही ना काही समस्यांनी घेरलेलेच असते. आता या गावाचा सांडपाण्याचा मुद्दा ऐरणीवर असून गावातील रस्त्यांवरुन सांडपाणी वाहत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झालेले आहे.

गावात शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य असून संदीपास भुमरे व माजी जि.प.सभापती विलास भुमरे यांचे ते निकटवर्तीय आहे व नेहमी शिवसेनेला झुकते माप देणारे हे गाव असतांनाही सदर गाव विकासापासुन वंचित आहे.

गावातील सांडपाण्याचा मुद्दा हा अनेक महिन्यापासुन गाजत आहे. या मुद्याला धरुन ग्रामस्थांनी मागे उपोषनाचा ईशारा दिला होता. त्यावेळी तहसिलदारांनी मध्यस्थी करत या प्रकरणी ग्रामपंचायतीला सांडपाण्याचा मुद्दा मार्गी लावण्याचे निर्देश दिलेले असतांना देखील हा प्रश्न आज देखील मार्गी लागलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!