Share

राजकारणात ५० वर्ष घालवूनही विरोधकांकडे कसलेही अनुभव नाहीत- चंद्रकांत पाटील

Published On: 

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला असून भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेत्यांकडून विरोधकांवर निशाणा साधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विरोधकांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच राजकारणात ५० वर्ष घालवूनही विरोधकांकडे कसलेही अनुभव नाहीत, असा खोचक टोलाही पाटलांनी लगावला आहे.

यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं यश मिळणं अपेक्षितच होतं. ५० वर्ष राजकारणात घालवूनही विरोधकांकडे कसलेही अनुभव नाहीत, हेच या निवडणुकीत पाहायला मिळालं’, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, भाजपची ही विजयी घोडदौड २०२४ मध्येही सुरूच राहणार आहे, असा दावाही यावेळी चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!