Share

मनपाचा ई -व्हेईकलस खरेदी करण्याचा मानस

Published On: 

औरंगाबाद : वाहनांची संख्या वाढल्याने प्रदुषण देखील झपाट्याने वाढत आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने येत्या काळात मनपा तर्फे ई -व्हेईकलस खरेदी करण्याचा मनोदय प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज रविवारी व्यक्त केला.

सध्या सर्वत्र वाहनाचा वापर व संख्या वाढली आहे. दिवसागणिक यात मोठ्या प्रमाणावर भर पडत आहे. याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. यामुळे प्रदूषणाने होणाऱ्या आजाराचे रुग्ण मोठया प्रमाणावर आढळत आहेत. मनपाकडे देखील कचरा संकलना करिता घंटागाडी, अधिकाऱ्यांना चारचाकी, विविध विभागाकरीता वेगवेगळी वाहने आहेत.

प्रदूषण कमी करण्या करिता विविध कंपनीच्या वतीने आता ई व्हेकल्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तुलनेने ही वाहने पेट्रोल वाहणापेक्षा कमी खर्चिक पडतात. याच अनुषंाने येत्या काळात मनपा ई -व्हेईकलस खरेदी कारणार आहे. यामुळें काही प्रमाणात मनपाचाही हातभार प्रदुषण कमी करण्यास लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!