Share

Pratap Sarnaik : ठाणे आणि मिरभाईंदरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यानी 900 कोटी दिले – प्रताप सरनाईक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ठाणे आणि मिरभाईंदरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यानी 900 कोटी दिले आहेत. प्रामुख्याने ओवळा-माजीवडा मतदार संघासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्यापैकी ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेला २०० कोटींचा निधी दिला आहे. त्यासाठी त्यांचे आभार. तसेच उर्वरित माझ्या मतदारसंघातील रस्त्यांची कामे जी बाकी आहेत.

रस्त्यांवर खड्यांच साम्राज्य मोठ्या प्रमाणात झालं आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. गेल्या आठवड्यात घोडबंदर रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे एका नागरिकाचा मुत्यू झाला. या घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दाखल घेतली आहे. आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!