🕒 1 min read
ठाणे – कर्नाटकमधील हिजाब वाद सध्या देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. उडुपीमधील एका महाविद्यालयाने हिजाब घातलेल्या मुस्लीम मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारल्यानंतर त्यावरून देशभर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे.
केंद्र सरकारने Ministry of Dress Design नेमावे, असा खोचक सल्ला आव्हाड यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
