Maharashtra
पीपीएफ नियमांत मोठे बदल; जाणून घ्या काय आहेत नवीन नियम.
टीम महाराष्ट्र देशा –सरकारने पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच पीपीएफ आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) संबंधित नियमांत मोठे बदल केले आहेत. या बदलांमुळे परदेशात राहणाऱ्या ...
असे असेल तर नाही चालणार व्हॉट्सअॅपचे ‘रिकॉल’ फिचर
व्हॉट्स अॅपने नुकतेच पाठवलेला मेसेज डिलिट करण्याचे फीचर अपडेट केले आहे. नव्या फीचरमुळे चुकून गेलेला मेसेज डिलिट करण्याची सोय मिळणार आहे. व्हॉट्स अॅपने आइओएस ...
मनसे कार्यकर्त्यांना लष्करात भरती करुन पाकिस्तानवर हल्ला करावा- रामदास आठवले
टीम महाराष्ट्र देशा-फेरीवाल्यांवर दमदाटी करण्यापेक्षा मनसे कार्यकर्त्यांना लष्करात भरती करुन पाकिस्तानवर हल्ला करा, असा टोला आठवले यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. औरंगाबादमध्ये ...
ऊसाच्या एफआरपीमध्ये 200 रूपयांनी वाढ ?
टीम महाराष्ट्र देशा- राज्यात ऊस दारावरून राजकारण भलतच तापल आहे. अनेक शेतकरी संघटना ऊसाला चांगला भाव मिळावा याकरता प्रयत्नशील आहेत , शेतकरी संघटना बरोबरच ...
‘ते’ नगरसेवक मांडणार आपली बाजू
टीम महाराष्ट्र देशा – मनसेतून शिवसेनेत गेलेले मुंबईतले सर्व सहा नगरसेवक आज कोकण आयुक्तांकडे वकिलांमार्फत आपली बाजू मांडणार आहेत. नगरसेवक फोडल्या प्रकरणात या नगरसेवकांचं ...
साखर धंदा तसा फायद्याचा नाही,पण कारखाने बंद केले तर माझे …..-गडकरी
टीम महाराष्ट्र देशा-‘साखर धंदा तसा फायद्याचा नाही तो चालवतांना नाकी नऊ येतात. मात्र मी जर साखर कारखाना बंद केला तर माझे १४ आमदार आणि ...
ज्या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, तेथील अपूर्ण धरणासाठी निधी-गडकरी
टीम महाराष्ट्र देशा –येत्या दोन वर्षांत राज्यातील सिंचन क्षेत्र ४० टक्क्यांपर्यंत नेण्यात येणार असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी नदीत ...
लहान मुलांचे बोलणे मनावर घेऊ नये ; संजय निरुपमांचा नितेश राणेंना टोला.
वेब टीम- नितेश राणे सध्या कोणत्या पक्षात आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. तसेही लहान मुलांच्या बोलण्यावर मी उगाच कशाला काय बोलावे,असा टोला संजय निरूपम यांनी ...
आझाद मैदान दंगलीतील आरोपीनेच पेटवली वांद्रे झोपडपट्टी
टीम महाराष्ट्र देशा: गुरुवारी वांद्रे स्टेशन जवळ असणाऱ्या बेहरामपाडा झोपडपट्टीला मोठी आग लागली होती. प्रथमदर्शनी ही आग अतिक्रमण कारवाईवेळी लागल्याच दिसून आल, मात्र यामधील ...
मागील ३ ते ४ वर्षांपासूनचं काहीजणांना ‘खुजली’ होत आहे-अनुपम खेर
पुणे – ‘देशात शांतता पाहून गेली ३ ते ४ वर्षांपासून काहीजणांना खुजली होत आहे यातूनच राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याला विरोध आदी मुद्दे उकरून काढून वातावरण ...