Maharashtra
राजकीय पक्षांनी तिहेरी तलाकवर राजकारण करू नये :शायरा बानो
पुणे : तिहेरी तलाक पद्धतीच्या प्रश्नावर राजकीय पक्षांनी कोणताही राजकीय वाद न उभा करता सामाजिकदृष्टीने तसेच मुस्लीम महिलांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील अशा या विषयावर सर्वांनी ...
सत्तेवर भाजपची मालकी शिवसेना फक्त नावापुरती- संजय राऊत
टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्राच्या सत्तेवर भाजपची मालकी आहे शिवसेनेची साथ ही फक्त नावापुरती आहे असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. भाजपकडून शिवसेनेवर जेवढी ...
चालू वीज बिल भरा कनेक्शन सुरु होईल -चंद्रशेखर बावनकुळे
टीम महाराष्ट्र देशा – ज्या शेतकऱ्यांकडे विजेचे बील थकीत आहे त्यांनी चालू थकित बिल भरून आपले विद्युत कनेक्शन चालू करून घ्यावे व उर्वरित थकित ...
नारायण राणे यांची अवस्था ना घर का ना घाट का’ – विनायक राऊत
टीम महाराष्ट्र देशा – नारायण राणे यांनी कॉंग्रेस पक्ष सोडल्यापासून चहु बाजूनी राणेंवर ठिका होत आहे. शिवसेनेने तर नारायण राणेंना निशाण्यावर धरले आहे.लवकरच मंत्री ...
तुझ्यात जीव रंगला मालिकेचे शुटींग थांबवण्याची मागणी
टीम महाराष्ट्र देशा: तरुणाईच्या पसंतीला आलेली ‘झी मराठी’ वरील मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ सध्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे, या मालिकेमुळे कोल्हापुरात तर चक्क वादंग ...
आता फेरीवाल्यां विरोधात पुण्यातही मनसेचे खळखट्याक
टीम महाराष्ट्र देशा –एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी रेल्वे आणि प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम ...
फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस काढणार मोर्चा
टीम महाराष्ट्र देशा –एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी रेल्वे आणि प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम ...
मनसे कार्यकर्त्यावर पोलिसी कारवाईचा बडगा .
टीम महाराष्ट्र देशा –महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फेरीवाल्यांच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनामुळे मुंबईतील वातावरण चांगलेच तापले आहे. संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतली निरुपम यांनी ...
एक शरीर, दोन तोंडं; बीडमध्ये सयामी जुळ्यांचा जन्म
बीड: अंबाजोगाईत काल एक अनोखी घटना पाहायला मिळाली येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या काल दोन तोंड असलेल एक बाळ जन्मास आल आहे. काल रात्री प्रसुती विभागात ...
धर्म आणि जाती-पातीच्या व्यवस्थेवर देशाची विभागणी नको- मीरा कुमार
पुणे : भारतात जाती प्रथा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. ज्या व्यवस्थेमुळे समाजातील लोकांना त्रास सहन करावा लागतो, अशा व्यवस्थेला आपण का स्थान दिले ...