Maharashtra

राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावं- रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा – ‘राहुल गांधी दलितांच्या घरी जातात, जेवतात. त्यामुळे राहुल गांधी यांनी आता दलित समाजातील मुलीशी विवाह करून नवा पायंडा पाडावा असा ...

राज ठाकरे यांचा डीएनए यूपीचाच- सुब्रमण्यम स्वामी

यूपीवाल्यांना विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांचा डीएनए यूपीचाच असल्याची  टीका राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी डोंबिवली येथे केली. सुब्रमण्यम स्वामी हे डोंबिवलीत आयोजित करण्यात ...

राज ठाकरे यांचा डीएनए यूपीचाच- सुब्रमण्यम स्वामी

यूपीवाल्यांना विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांचा डीएनए यूपीचाच असल्याची  टीका राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी डोंबिवली येथे केली. सुब्रमण्यम स्वामी हे डोंबिवलीत आयोजित करण्यात ...

“आता विनंती नव्हे, युद्ध होईल. संघर्ष अत्यंत भीषण होईल-निरुपम

मुंबई : “आता विनंती नव्हे, युद्ध होईल. संघर्ष अत्यंत भीषण होईल आणि संघर्ष व्हायलाच हवा. उत्तर देण्याचा अधिकार फेरावाल्यांनाही आहे तसेच “जैसी करनी, वैसी ...

मराठी माणसाला झालेली मारहाण खपवून घेणार नाही; नितेश राणेंचा मराठी बाणा

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईतील रेल्वे स्टेशनवर बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात आक्रमक आंदोलन केल जात आहे. मात्र काल मालाड स्टेशनवर मनसेचे विभागाध्यक्ष सुशांत माळवदे ...

भाविकांच्या मिनी बसला पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात

पुणे : देवदर्शनाकरिता निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात सोळा जण जखमी झाले आहेत. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उर्से टोलनाक्याजवळ ...

तंत्रज्ञानाचा जास्त वापर केल्यास बाल शिक्षण सर्वदूर पोहचेल – माजी कुलगुरु वसुधा कामत

पुणे : बालशिक्षणाचे तंत्र समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केल्यास बाल शिक्षण सर्वदूर पोहचेल. यासाठी शिक्षकांचे व्यावसायिक प्रबोधन व विकास होणे आवश्यक आहे. ...

रस्त्यावरील खड्यांविरोधात आता सुप्रिया सुळेंच ‘सेल्फी लेलो’ अभियान 

टीम महाराष्ट्र देशा: खेडी असो वा शहरे सर्वच ठिकाणचे रस्ते खंड्यानी भरभरून गेले आहेत. वाहन चालकांना खड्यातून रस्ता शोधत वाहन चालवण्याची कसरत करावी लागत ...

तर राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा निघाला असता-पवार

मुंबई : ‘चंद्रशेखर पंतप्रधान असताना राम मंदिरबाबत एक समिती बनवली होती. त्यात मी आणि भैरवसिंग शेखावत होतो. माझ्याकडे राम मंदिर न्यासशी चर्चा करण्याची जबाबदारी ...

निसर्गाचे शोषण करून केलेला विकास शाश्वत नाही – अण्णा हजारे

अहमदनगर: निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून येथे सुरू झालेल्या पर्यावरण संमेलनाचा विषय ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!