Nagpur
‘प्रहार’ची दमदार एन्ट्री; अमोल मिटकरींचा त्यांच्याच गावात पराभव
अकोला : अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना धक्का बसला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पक्षाने जिल्हा परिषदेत धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. अकोट ...
अकोल्यात भाजपला मोठा झटका; वंचितची सत्ता कायम
अकोला : अकोल्यात सर्व जागांचे निकाल जाहीर झालेत. या अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. तर वंचित बहुजन आघाडीनं आपली सत्ता ...
‘उपमुख्यमंत्री अजितदादांच्या कार्यालयाचा दुरुपयोग सुरू’, मंत्री यशोमती ठाकूरांचा गंभीर आरोप
अमरावती : जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर काँग्रेस नेत्या तथा मंत्री यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनेलने पुन्हा बाजी मारली. सहकार ...
आठ दिवसांत पंचनामे केल्यानंतरच मदत, मंत्री विजय वडेट्टीवारांची माहिती
नागपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यात सध्या सातत्याने अतिवृष्टी होत आहे. कोकणनंतर आता मराठवाड्यावर ...
‘विरोधी पक्षनेत्यांचे जी भूमिका आहे तीच आमचीही’, मदतीवरून वडेट्टीवारांचे वक्तव्य
नागपूर : राज्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी ...
‘विरोधी पक्षनेत्यांचे जी भूमिका आहे तीच आमचीही’, मदतीवरून वडेट्टीवारांचे वक्तव्य
नागपूर : राज्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी ...
ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी झाला खुला, पर्यटकांनी भरभरून दिला प्रतिसाद
नागपूर – कोरोनामुळे गेली दोन वर्षे पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. याच कोरोनामुळे ताडोबामधलं पर्यटन देखील प्रभावित झालं होतं. मात्र आता ताडोबा व्याघ्र ...
पंचनामे होतच राहतील, अगोदर शेतकऱ्यांना मदत करा- देवेंद्र फडणवीस
नागपूर: अतिवृष्टीमुळे जेव्हा नुकसान होते तेव्हा नजर आणीबाणीच्या आधारावरच मदत करता येते. व्यक्तिगत पंचनाम्याची तेव्हा गरज पडत नाही. त्यामुळे पंचनामे होतच राहतील. अगोदर शेतकऱ्यांना ...
विनापरवानगी रॅली काढल्याने नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल
अकोला : ‘भारत बंद’च्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत कायद्याचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह १५० जणांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा ...
शेतकऱ्यांना मदत करा हे सांगायला भाजप कशाला हवा ? – वडेट्टीवार
नागपूर : अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. गुलाब चक्रीवादळाच्या परिणामामुळे झालेल्या अतिवृष्टीने ...