Nagpur
‘केंद्राच्या सुचनांचे पालन न केल्यानेच भंडारा, नगरसारख्या घटना घडतात’
भंडारा : राज्यातील रुग्णालयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून राज्यांना वारंवार सूचना केल्या जातात. परंतु महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करते. त्यामुळेच भंडारा आणि ...
सध्या होत असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने त्वरित दखल घ्यावी- देवेंद्र फडणवीस
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर ...
सध्या होत असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने त्वरित दखल घ्यावी- देवेंद्र फडणवीस
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर ...
मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार; मुन्ना यादवची प्रतिक्रिया
नागपूर : नवाब मलिक यांच्यासारखे माझे कुठल्याही अंडरवर्ल्ड किंवा दहशतवाद्यांशी संबंध नाही असे म्हणत भाजप नेते मुन्ना यादव यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले ...
भागवत ऐकल्याने केवळ कानच नव्हे तर अंतर्मन सुद्धा शुद्ध होते – नवनीत राणा
अमरावती : भागवत कथा ही मनुष्य जीवनाचा सार आहे. भागवत ऐकल्याने केवळ कानच नव्हे तर अंतर्मन सुद्धा शुद्ध होते. असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. ...
अतुल लोंढे यांनी किरीट सोमय्यांविरुद्ध दाखल केला १ रुपया मानहानीचा दावा
नागपूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होते. राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेची टक्केवारी ...
‘त्या’ आरोपांवरून सोमय्यांविरोधात पोलिसांत तक्रार, १ रुपयाच्या मानहानीचा दावाही ठोकणार-अतुल लोंढे
नागपूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होते. राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेची टक्केवारी ...
‘त्या’ आरोपांवरून सोमय्यांविरोधात पोलिसांत तक्रार, १ रुपयाच्या मानहानीचा दावाही ठोकणार-अतुल लोंढे
नागपूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होते. राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेची टक्केवारी ...
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला ‘हा’ लाखमोलाचा सल्ला
अमरावती : मागील दोन ते तीन वर्षांपासून संत्रा उत्पादनावर अवकळा दिसत आहे. परिणामी अपार कष्टातून हाती आलेले संत्रा पीक कोणत्या ना कोणत्या कारणाने निसटून ...
वीज कनेक्शन कट करणे थांबवा अन्यथा नागरिक ‘शॉक’ देतील; आ.श्वेता महालेंचा इशारा
बुलडाणा : सक्तीच्या वसुलीसाठी वीज कनेक्शन कट करण्याची धडक कारवाई सरकारकडून ऐन रब्बीच्या हंगामात केली जात आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या वसुलीसाठी सरकारने ...