Nagpur

‘नवाब मियां, तुम्हाला ड्रग्जचा कावीळ झालाय, मेंदू व तब्येत तपासून घ्या!’

बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी क्रुझ पार्टी प्रकरणी आर्यन खानवर केलेल्या कारवाईमुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर ...

अनिल देशमुख ईडीसमोर ‘या’ तीन कारणांमुळे हजर झाले; सुधीर मुनगंटीवारांचा दावा

चंद्रपूर : मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेकवेळा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. ...

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्कावर भर, कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटी-गाठी सुरु

नागपूर : नागपूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी पूर्वतयारी सुरु केली आहे. सध्या राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील नागपूरमध्येच आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ...

शेतकऱ्यांबद्दल आत्मियता असेल तर दिवाळीला ‘मातोश्री’ व ‘वर्षा’वर रोषणाई करू नये; अनिल बोंडेंचे आवाहन

नागपूर : ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत ...

‘बळीराजाच्या लढ्यात साथ देऊन कृतज्ञता व्यक्त करा’, रविकांत तुपकरांचे आवाहन

बुलडाणा : शेतकरी आज संकटात सापडला आहे. आधी कोरोना, नंतर अतिवृष्टी आणि त्यातच भर म्हणून सोयाबीनचे दरही कोसळले, कापसाचे उत्पादन घटले. यामुळे शेतकरी प्रचंड ...

राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना?; फडणवीसांचा नवाब मलिक यांना टोला

नागपूर : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. समीर वानखेडे यांच्यावरुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजप ...

महाराष्ट्रातील ‘या’ नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीची मंजुरी

नवी दिल्ली : नागपूर येथील नाग नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीनंतर आज कॅबिनेटच्या खर्च व वित्त समितीने (ईएफसी) मंजुरी दिली आहे, याद्वारे प्रकल्पाच्या ...

बच्चू कडू यांच्या प्रयत्नांना यश, पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई

अकोला : ज्या पीक विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना २५ टक्के रक्कम आगाऊ नुकसान भरपाई म्हणून देण्यास अखेर पिक विमा कंपनीने सहमती दिली. ...

‘जलयुक्त शिवार मध्ये’दूध का दूध पानी का पानी’ झालं,सरकारच्या समितीनंच आरोप करणा-यांचं तोंड रंगवलंय’

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर याप्रकरणी चौकशी समित्या महाविकास आघाडी सरकारने स्थापन ...

नाव फलकावरून खा.भावना गवळींचे नाव वगळल्याने शिवसैनिकांत संताप

यवतमाळ : यवतमाळ नगर परिषद अंतर्गत विकासाची कामे खासदार भावना गवळी यांनी मंजूर करवून घेतल्यानंतरही त्यांचे नाव फलकावरून वगळण्यात आले आहे. दरम्यान, खासदारांचे नाव ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!