Mumbai
शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागण्या मान्य केल्याचा सरकारचा दावा
मुंबई: मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला यश येताना दिसत आहे. कारण मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत, शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा, राज्याचे जलसंपदा ...
महामोर्चातील ९५ टक्के मोर्चेकरी शेतकरी नाहीत- देवेंद्र फडणवीस
मुंबई: सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव, वनजमिनींचं हस्तांतरण अशा मागण्यांसाठी निघालेला शेतक-यांचा महामोर्चा आज आझाद मैदानावर पोहोचला. सरकारने देखील उशिरा का होईना मंत्री ...
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा संघर्ष वणव्यासारखा पसरेल- शरद पवार
मुंबई: आज जी अस्वस्थता शेतकऱ्यांमध्ये दिसते, ती आता रस्त्यावर दिसू लागली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हीच अस्वस्थता असून आजच्या राज्यकर्त्यांना शेती, शेतकरी आणि अर्थव्यवस्थेची आस्था ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमच्याकडे बोट दाखवू नये- संजय राऊत
नवी दिल्ली: नाशिकमधून निघालेला शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च आज पहाटेच्या सुमारास मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाला आहे. सामान्य मुंबईकर तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय ...
अन्नदात्याला बॉलीवूडकरांचा पाठींबा; रितेश ने दिला ‘जय किसान’चा नारा
टीम महाराष्ट्र देशा- विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईकडे पायी निघालेला किसान सभेचा मोर्चा आज मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला. या मोर्चाला अभूतपूर्व पाठिंबा मिळत असून ...
गिरीश महाजन यांचा नौटंकीपणा; मदतीचे सोंग करून शेतकरी मोर्चात दाखल
मुंबई: अखिल भारतीय किसान लाँग मार्च मुंबईत धडकला. जसा-जसा मोर्चा मुंबई जवळ येऊन पोहचला. तसे राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ...
शेतकऱ्यांचा आक्रोश, वेदना सरकारला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही- शिवसेना
टीम महाराष्ट्र देशा- सरकारने अर्थसंकल्पात फसव्या घोषणा करुन कष्टकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. धुळ्याचे धर्माबाबा पाटील या शेतकऱ्याने मुंबईत मंत्रालयात आत्महत्या केली.आता जय किसानचा ...
माझ्या हातात एकदा सत्ता देऊन पहा – राज ठाकरे
टीम महाराष्ट्र देशा- दुसऱ्यांच्या आंदोलनाला स्वत:चं आंदोलनं म्हणणं मला मान्य नाही. तेव्हा मी तुमचं दर्शन घ्यायला येथे आलो आहे .शेतकऱ्यांनो तुमच्या आंदोलनाला माझा आपला ...
आता गोळ्या झाडल्या तरी माघार नाही; लाल वादळ धडकले आझाद मैदानावर
टीम महाराष्ट्र देशा: नाशिकमधून निघालेले लाल वादळ म्हणजेच शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च आज पहाटेच्या सुमारास मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाला आहे. सामान्य मुंबईकर ...
शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी सरकार तयार; गिरीश महाजन घेणार शेतकऱ्यांची भेट
मुंबई: विविध मागण्यांसाठी अनवाणी पायाने चालणाऱ्या शेतकऱ्याचा लॉंग मार्च ठाण्यात येऊन धडकला. शेतकऱ्यांना शिवसेना, मनसे आणि विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे राज्यसरकार नरमले असून गिरीश ...