Mumbai

शिवसेनेच्या ‘स्वाभिमानाची’ राज ठाकरेंनी उडवली खिल्ली

टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील सत्तेत असणारी शिवसेना मागील २ – ३ वर्षापासून कायम सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या देत असते. मात्र भाजपची साथ काही सोडताना ...

राज्याच्या उत्पन्नापेक्षा खर्च वाढला; कृषी विकासदरात मोठी घट

मुंबई: राज्याच्या कृषी विकासदरात मोठी घट झाल्याचं आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कृषी क्षेत्रात ८.३ टक्क्यांची घट झाल्याची या ...

शिवसेनेकडून प्रेरणा घेऊनच टीडीपी एनडीएतून बाहेर – संजय राऊत

मुंबई: शिवसेनेकडून प्रेरणा घेऊन टीडीपी एनडीएतून बाहेर पडली. असे शिवसनेचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना स्पष्ट केले. त्यांनी राज्याच्या दृष्टीनं निर्णय घेतला ...

टीडीपीनंतर आता इतर पक्षही एनडीएतून बाहेर पडतील- राऊत 

टीम महाराष्ट्र देशा- एनडीएतून बाहेर पडण्याची तेलुगू देशम पक्षाची कृती अपेक्षित होती. आता इतर पक्षही एनडीएतून बाहेर पडतील. भाजपाचे एनडीएतील कोणत्याही घटक पक्षाशी चांगले ...

का काढून घेतेय सरकार गरीबांच्या आयुष्यातील गोडवा ?- सुप्रिया सुळे

मुंबई: गरीबांच्या आयुष्यातील गोडवा सरकार का काढून घेतय? असा प्रश्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थित केला आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पूर्वीप्रमाणे साखर देण्याचा राज्य सरकारचा ...

लगातार बलात्कार फडणवीस सरकार ‘गुनाहागर’

मुंबई: जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर मंत्रालयाशेजारील महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ ‘मूक आंदोलन’ करण्यात आले. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष चित्रा ...

दाऊदला झटका; विश्वासू साथीदार फारुख टकलाला बेड्या

टीम महाराष्ट्र देशा- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारतातील सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी दणका दिला. दाऊदचा विश्वासू साथीदार फारुख टकलाला पोलिसांनी अटक केली आहे. फारुखला दुबईवरुन ...

पोषण आहाराचा पुरवठा बंद नाही- पंकजा मुंडे

मुंबई, दि 7 – राज्यातील महिला बचत गटाच्या पोषण आहारासाठी 400 कोटीचा निधी तात्काळ वितरीत करण्यात येत आहे. महिला बचत गटांची 522 कोटी रुपयांची ...

नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात कोकणातील जनतेवर अन्याय होऊ देणार नाही- सुभाष देसाई

मुंबई: नाणार रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध आहे. यासंदर्भात बोलतांना उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, राजापूर तालुक्यातील नाणारसह २५ गावांमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रस्तावित रिफायनरी ...

पोषण आहाराचा पुरवठा बंद नाही- पंकजा मुंडे

मुंबई: राज्यातील महिला बचत गटाच्या पोषण आहारासाठी ४०० कोटीचा निधी तात्काळ वितरीत करण्यात येत आहे. तसेच महिला बचत गटांच्या पोषण आहाराची देयके तात्काळ वितरीत ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!