India
“…या संकटाशी सर्वांनाच एकत्रित मुकाबला करण्याची गरज आहे”, संजय राऊत यांचे वक्तव्य
मुंबई : इंधन दरवाढ आणि इतर कारणांनी सर्वच गोष्टींचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यात अवकाळीमुळे पिके आणि फळबागांचे नुकसान शेतकऱ्यांचाही मुळावर आले आहे. ...
“राणा दाम्पत्याचे उद्दिष्ट आता…”, महेश तपासेंचे टीकास्त्र
मुंबई : मी अनुसूचित जातीची आहे म्हणून मला भेदभाव करणारी वागणूक देण्यात आली, प्यायला पाणी दिले नाही, वॉशरुम वापरु दिले नाही, असे गंभीर आरोप ...
“मला विक्रम काळे यांची भीतीच वाटते, कारण…”, अजित पवारांनी व्यक्त केले मत
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत शहरात आज (२६ एप्रिल) मराठवाड्यातील ...
“…तर मुंबई सोडून पळून जाल”, निलेश राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना जोरदार टोला
मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा ...
“…तर मुंबई सोडून पळून जाल”, निलेश राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना जोरदार टोला
मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा ...
“कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर…”, गृहमंत्र्यांचा इशारा
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेण्याची घोषणा केली होती. परंतु, या सभेला प्रशासनाने अद्याप ...
“आता कितीही हिंदू हिंदू म्हणून ओरडलात तरी…,” मुख्यमंत्री ठाकरेंच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर
मुंबई : काल (२५ एप्रिल) मुंबईमध्ये ‘बेस्ट’ बसच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलत असतांना ...
“इतकी भीती का?”, औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आल्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेण्याची घोषणा केली होती. परंतु, आता या सभेसंदर्भात एक ...
“इतकी भीती का?”, औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आल्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेण्याची घोषणा केली होती. परंतु, आता या सभेसंदर्भात एक ...
“…हे भान नसलेला महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री मिळाला”, निलेश राणेंचा हल्लाबोल
मुंबई : काल (२५ एप्रिल) मुंबईमध्ये ‘बेस्ट’ बसच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलत असतांना ...