Health
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव,आणखी 84 रेल्वे गाड्या रद्द
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात आणखी 84 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 20 ते 31 मार्च या काळात ...
फडणवीसांचा अभ्यास होऊन माहीती घेईपर्यंन्त महाराष्ट्रात गावोगावी तिरड्या उठल्या असत्या
टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने आतापर्यंत व्यवस्थित प्रकारे परिस्थिती हाताळली आहे. नेटकऱ्यांकडून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचं यासाठी ...
किसान पुत्र आंदोलन तर्फे अन्नत्याग आंदोलन
पुणे प्रतिनिधी : यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याने 34 वर्षापूर्वी याच दिवशी कुटुंबासह आत्महत्या केली होती. करोना पेक्षाही शेतकरी आत्महत्या हा गंभीर विषय ...
‘महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंची नाही आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी देवेंद्र फडणवीसांची गरज’
टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने आतापर्यंत व्यवस्थित प्रकारे परिस्थिती हाताळली आहे. नेटकऱ्यांकडून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचं यासाठी ...
‘वॉर अगेंस्ट व्हायरस’ : डॉक्टर्स, नर्सेस म्हणजे लढणारे जवानच
मुंबई : कोरोनाचा मुकाबला म्हणजे जागतिक युद्ध असून याचा सामना करण्यासाठी राज्यातील जनता निश्चितपणे शासनाला सहकार्य करीत आहे त्यामुळे आपण ही साथ अजून तरी ...
राज ठाकरेंकडून संदेश : महाराष्ट्र सैनिकांनी ‘या’ गोष्टी करायला पाहिजेत
टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ...
#Coronavirus : ‘कोरोना उपचाराच्या जाहिराती कराल तर खबरदार’
मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रसार होत आहे. यातच उपचाराबाबत चित्र-विचित्र जाहिराती करून कोरोना बरा होत असल्याचा दावा केल्यास त्यांच्या विरुद्ध कारावाई केली जाईल, ...
प्रेरणादायी : १०३ वर्षांच्या आज्जीने कोरोनाला हरवलं…
दिल्ली : जगभरात प्रादुर्भाव झालेल्या कोरोना व्हायरसने बहुतांश देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चीनमधून प्रसार झालेल्या कोरोनाचा विषाणू आता भारतातील बहुतांश राज्यात पसरला आहे. ...
घाबरू नका.. पण जागरूक रहा.. अमोल कोल्हेंनी सांगितला ‘कोरोना’पासून वाचण्याचा भन्नाट ‘फंडा’
मुंबई : राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ४९ वर पोहचली आहे. करोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. मात्र आता ही संख्या वाढली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये ...
घाबरू नका.. पण जागरूक रहा.. अमोल कोल्हेंनी सांगितला ‘कोरोना’पासून वाचण्याचा भन्नाट ‘फंडा’
मुंबई : राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ४९ वर पोहचली आहे. करोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. मात्र आता ही संख्या वाढली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये ...