Health
एवढाच अनुभव असेल तर फडणवीसांना वूहान,स्पेन किंवा इटलीला घेऊन जा
टीम महाराष्ट्र देशा – सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गरज नाही, तर अनुभवी देवेंद्र फडणवीस यांची गरज असल्याची टीका निरंजन ...
राज्य सरकारने शेतकरी, फळ आणि भाजी विक्रेते, रोजंदारीवर काम करणारे कामगारांची व्यवस्था करावी
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, यामुळे हातावर पोट ...
राज्य सरकारने शेतकरी, फळ आणि भाजी विक्रेते, रोजंदारीवर काम करणारे कामगारांची व्यवस्था करावी
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, यामुळे हातावर पोट ...
मोदीजी, कोरोनाला ‘स्टेज-२’लाच थांबवायचं असेल तर आजपासून २-४ आठवड्यांसाठी ‘लॉक डाऊन’ करा
टीम महाराष्ट्र देशा – देशभरात आणि महाराष्ट्र राज्यात कॉरोनाचा धोक्याच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधनार आहेत. आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ...
जमाव बंदीचे आदेश असतानाही सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलने राज्यात सुरूच
पुणे : कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक रेल्वे, चित्रपटगृह, मॉल्स, मोठमोठी हॉटेल्स यांना ...
सॅनिटायझर तुटवडा भासताच एम्समधील डॉक्टरांनी लढवली शक्कल, स्वतःच तयार केलं सॅनिटायझर
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे युध्द पातळीवर प्रतिबंधात्मक उपाय योजनांना राबविल्या जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हात स्वच्छ ठेवणे, गर्दी टाळणे, ...
कोरोना : सलूनची दुकाने पुढील तीन दिवस राहणार बंद; नाभिक संघटनांचा निर्णय
नागपूर : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नाभिक एकता मंच संघटनेने नागपूर जिल्ह्यातील सलून दुकाने पुढील तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला ...
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध ; या ‘सात’ जणांची झाली खासदारपदी निवड
टीम महाराष्ट्र देशा – राज्यातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या सात जागांसाठी २६ मार्च रोजी मतदान होणार होते. परंतु सात जागांसाठी सातच वैध अर्ज आल्याने ही ...
राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलेले भागवत कराड नेमके आहेत तरी कोण?
औरंगाबाद : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. सात जागांसाठी सातच अर्ज आल्यानं निवडणूक बिनविरोध झाली. सातपैकी तीन जागांवर भाजपचे, ...
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूची पत्नी गेली माहेरी
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देशभरामध्ये कडक पावलं उचलली जात आहेत. मुंबईमध्ये असलेलं बीसीसीआयचं मुख्यालयही मंगळवारपासून बंद करण्यात येणार आहे. बीसीसीआयने कर्मचाऱ्यांना ...