Crime
माझा मुलगा तेथे असल्याचा पुरावा मिळाला तर मी राजीनामा देईन; भाजप मंत्र्याचे स्पष्टीकरण
लखीमपूर : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आरोपी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा अशिष विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र माझा मुलगा आशिष ...
‘निवृत्त नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींमार्फत लखीमपूर घटनेची चौकशी करा’
नवी दिल्ली : लखीमपूर हत्याकांडावर आता शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. शरद पवार यांनी केंद्र सरकार तसेच यूपी सरकारवर जोरदार टीका ...
‘निवृत्त नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींमार्फत लखीमपूर घटनेची चौकशी करा’
नवी दिल्ली : लखीमपूर हत्याकांडावर आता शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. शरद पवार यांनी केंद्र सरकार तसेच यूपी सरकारवर जोरदार टीका ...
क्रुझ रेव्ह पार्टी प्रकरणात आता आणखी दोघांना अटक
मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) २ ऑक्टोबर रोजी रात्री मुंबईच्या समुद्रात सुरु असणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली होती. यावेळी दहा जणांना ...
कोल्हापूरात नरबळीची घटना; चिमुकल्याचा मृतदेह अंगावर हळद-कुंकू टाकलेल्या अवस्थेत आढळला
कोल्हापूर : सात वर्षीय चिमुकल्याची नरबळीची घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. मृतदेहाजवळ गुलाल, कुंकू आढळल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोल्हापूर ...
लखीमपूर घटनेची शरद पवारांकडून जालियानवाला हत्याकांडाशी तुलना, म्हणाले..
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आज देशाची राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. लखीमपूरमधील शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं धडक ...
‘अन्नदात्याला चिरडणाऱ्या ‘या’ व्यक्तीला अद्यापही अटक का नाही?’
लखनऊ : उत्तर प्रदेशामधील लखीमपूर खीरी येथे रविवारी शेतकऱ्यांसह ९ जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या ...
‘भाजप सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू’, शरद पवारांची टीका
नवी दिल्ली : लखीमपूर हत्याकांडावर आता शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. शरद पवार यांनी केंद्र सरकार तसेच यूपी सरकारवर जोरदार टीका ...
लखीमपुरमधील आंदोलकांना गाडीखाली चिरडणारा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
लखनऊ : उत्तर प्रदेशामधील लखीमपूर खीरी येथे रविवारी शेतकऱ्यांसह ९ जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या ...
‘ उत्तरप्रदेश हे राम राज्य आहे की खुनी राज्य?’, लखीमपूर प्रकरणी ममता बॅनर्जी संतापल्या
कोलकाता : उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलगा आशिष मिश्राने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...