Agriculture
चंद्रकांत दादांनी १० लाख बोगस शेतकऱ्यांचा जावई शोध कुठून लावला – धनंजय मुंडे
मुंबई : कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली नसताना अद्याप अर्जाची छाननी झाली नसताना सरकारने 10 लाख बोगस शेतक-यांचा शोध कसा लावला असा सवाल ...
कर्जास कंटाळून सांगली जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या
सांगली – तासगाव तालुक्यातील अंजनी येथील शेतकऱ्याने कर्जास कंटाळून घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. जालिंदर आबासाहेब पाटील (वय ४१) असे या शेतकऱ्याचे ...
गोरक्षकांचे काम सुयोग्य प्रक्रियेद्वारे सुरु ठेवण्याचा निर्धार
पुणे : गोरक्षकांचे काम हे खब-यांसारखे असते. ते माहिती गोळा करून पोलिसांकडे देत असतील, तर त्याला कोणत्याही न्यायालयाने प्रतिबंध केलेला नाही. कायदा हातात न ...
ऊसाच्या अंतिम दरासाठी बुधवारी मुंबईत महत्वपूर्ण बैठक
सांगली : गतवर्षी गळीत झालेल्या ऊसाचा अंतिम दर निश्चित करण्यासाठी १३ सप्टेंबर रोजी मुंबई येथे ऊस दर नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...
कर्जमाफी मागणारे १० लाख शेतकरी बोगस – चंद्रकांत पाटील
कोल्हापूर: कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये 80 लाख पात्र, तर दहा लाख बनावट शेतकरी असल्याचा दावा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केला आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाईन ...
कांदा आयातीच्या निर्णयाने कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी संतप्त
अहमदनगर : केंद्र सरकारने बाहेरील देशातून कांदा आयात करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा फटका कांदा उत्पादक शेतक-यांना बसू लागला आहे.15 दिवसांपूर्वी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने भाव ...
भाजपच्या कार्यक्रमाचा पर्यावरण प्रेमींना फटका
पुणे : शहरात बाल गंधर्व रंग मंदिरात काल पासून भारतातील पहिले पर्यावरण साहित्य संमेलन सुरु होते. मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात येणार ...
मी मंत्रीपदाचा राजीनामा देतो, तुम्ही खासदारकीचा राजीनामा देणार का ?
खासदार राजू शेट्टी यांनी नुकतीच सांगलीत पत्रकार परिषद घेवून शेलक्या भाषेत पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती या टीकेला खोत यांनी देखील ...
आमचा हनुमान सत्तेच्या लंकेतच रमला – राजू शेट्टी
सांगली : शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमच्या हनुमानाला भारतीय जनता पक्षाच्या लंकेत पाठविले होते. परंतु आमचा हनुमान सीतेला मुक्त करण्याऐवजी लंकेतील सत्तेतच रममाण झाला, अशी ...
कर्जमाफी देतांना शेतक-यांमध्ये भेदभाव – अनिल घनवट
अहमदनगर : कर्जमाफीची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांत छोटे आणि मोठे शेतकरी अशी फूट पडली. त्यानंतर कर्जमुक्ती देण्याऐवजी तत्वत: कर्जमाफीसाठी अर्ज भरून घेण्याचे नाटक ...