Agriculture

कीटक नाशकाच्या फवारणीमुळे 18 जणांचा मृत्यू

संदेश कान्हु, (जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळ.जिल्ह्यात कापूसाच्या उभ्यापिकावर बोडअळी ,गुलाबी बोडअळी, मलीबगचे प्रचन्ड हल्ला रोखण्यासाठी प्रोफेक्स सुपर वा पोलो या सारख्या अतिविषारी ‘कीटकनाशकाच्या फवारणीमुळे या ...

बीटी कापसाच्या मान्यतेबाबत पुनर्विचार व्हावा ; सदाभाऊ खोत यांचे केंद्रीय कृषिमंत्र्यांना पत्र

मुंबई : “बीटी कापसाचे वाण शेंदरी बोंड अळीला बळी पडत असून, शेंदरी बोंड अळीच्या विरोधातील प्रतिकारक्षमता कमी झाल्याचे निरीक्षण नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन ...

आदिनाथच्या कर्मचाऱ्यांचा १४ महिन्यांपासून पगारच नाही.

जेऊर प्रतिनिधी :करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना गेल्या कित्येक महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.या कारखान्यावर ...

जाणून घ्या, आरोग्यदायी फळ कारल्याचे फायदे

1. रोज एक ग्लास कारल्याचा रस प्यायल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळित होते, खाल्लेलं पचायला मदत होते. कारल्याने आपल्याला भूकही लागते आणि त्याचबरोबर आपलं वजन कमी ...

राज्यात होणार शेतकऱ्यांची पहिली सहकारी एम आय डी सी

कोल्हापूर : एम आय डी सी च्या धर्तीवर राज्यात शेतकऱ्यांची पहिली सहकारी एम आय डी सी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात नंदनी गावालगत स्थापन होत ...

कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी (कर्जमाफी) आलेल्या अर्जांची छाननी सुरू झाली आहे. त्याच्या याद्या तात्पुरते मंजूर, अधिक माहितीसाठी प्रलंबित, तात्पुरते नामंजूर ...

गुजरात मधील सरदार सरोवर प्रकल्पाचा महाराष्ट्राला असा होणार फायदा

वेब टीम:- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकतेच देशातील सर्वात मोठ्या व जगातील दुसऱ्यां क्रमांकावर असलेल्या सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण करण्यात आले. या धरणापासुन अनेक ...

नेवासा तालुक्यातुन कर्जमाफीसाठी 58 हजार 105 शेतकऱ्यांचे अर्ज

राहुल कोळसे /नेवासा,प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील सर्वच थकबाकीदार शेतकऱ्यांना यावेळी कर्जमाफी मिळणार असल्याची घोषणा महराष्ट्र शासनाने केली आहे . यावेळच्या ...

मान्सूनचा मुक्काम लांबणीवर, हवामान विभागाचा अंदाज

पुणे : राज्यात वरुणराजाने विश्रांती घेतली असून कोकणासह तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, यंदाच्या वर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार असून सप्टेंबर ...

साखर उद्योगासंबंधीचे सर्व परवाने, मान्यता ऑनलाईन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यात सन 2017-18 चा ऊस गाळप हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास आज मंत्री समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली तसेच साखर उद्योगासंबंधीचे ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!