Agriculture
किटकनाशके फवारणी करताना ही घ्या काळजी !
अकोला : कीटकनाशकांची फवारणी करतांना विदर्भात १८ शेतकऱ्यांचा विषबाधा होऊन मृत्यू झाला. शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. ...
ऐन सणा-सुदीत शेतकऱ्याच्या पिकाला भावच नाही
वेबटीम : ऐन दिवाळीत सरकार स्वस्त डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर करते तर दुसरीकडे शेतकरी मात्र आपले डाळवर्गीय उत्पादने किमान आधारभूत किमतीपेक्षा खूपच ...
शेतकऱ्यांच्या मृत्यूंना सडलेली सरकारी व्यवस्था जबाबदार – किशोर तिवारी
मुंबई:यवतमाळ जिल्ह्यामध्ये कीटकनाशक फवारणी करताना झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूला मागील तीन दशकातील कृषी क्षेत्रातील चुकीचे धोरण व सडलेली शासकीय व्यवस्थाच जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी मिशनचे ...
नरभक्षक वाघिणीची काटोल परिसरात दहशत
नागपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी व त्यानंत बोर अभयारण्यात हैदस घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीचे लोकेशन ,शुक्रवारी सकाळी काटोल तालुक्यातील गोंडीदिग्रस भागात दिसून आले. त्यामुळे या परिसरातील ...
वीज पडल्याने माय-लेकराचा करुण अंत
जळगाव : जळगाव ता. कोरेगाव येथील अडाळकी नावाच्या शिवारात घेवडा पीक काढायला गेलेल्या शंकुतला भिकू कुंभार (वय 37) व किशोर भिकु कुंभार (वय 20) ...
Video: कृषीमंत्री फुंडकरांच्या गाडीवर फेकले कापसाचे झाड
नागपूर- कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना आज, शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यसंतापाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांची कैफीयत न ऐकताच कृषीमंत्री गाडीत बसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफयातील ...
दिवाळीपूर्वी कर्जमाफी निश्चित मिळणार – सुभाष देशमुख
मुंबई – दिवाळीपूर्वी काही शेतकऱ्यांना कर्जमाफी निश्चित मिळेल , अशी ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली . कर्जमाफीसाठी सादर करण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जांची ...
कापूस उत्पादक शेतकऱ्यांची होणार ऑनलाईन नोंदणी.
कापूस हंगाम २०१७-२०१८ या वर्षात कापसाचे पिक मोठ्या प्रमाणत घेण्यात आले आहे. या कापसाच्या पिकाचे काढणी नंतर योग्य नियोजन व्हावे व कापसाला योग्य हमी ...
किटकनाशकांची फवारणी करण्यासंदर्भात कृषी विभागामार्फत मार्गदर्शक सूचना जाहीर
मुंबई: यवतमाळ जिल्ह्यात कापूस व सोयाबीन पिकावर किटकनाशकांची फवारणी करताना अनेक शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झालेली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत अशा किटकनाशकांची फवारणी ...
राणे यांनी साथ सोडल्याचा काँग्रेसला राज्यात मोठा फटका – तटकरे
औरंगाबाद : नारायण राणे यांनी साथ सोडल्याने राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी औरंगाबादेत मांडले. सिंधुदुर्ग जिल्हयात ...