Agriculture
२ नोव्हेंबर पासून शेतकरी पुन्हा संपावर
मागील काही दिवसापूर्वी विविध मागण्यासाठी शेतकरी संपावर गेले होते. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी मिळावी, या बरोबरच हमी भाव मिळावा इत्यादी मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या ...
उजनी धरणातील ६५ टीएमसी पाणी गेले वाहून
सोलापूर- परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्यामुळे १०० टक्के भरलेल्या उजनी धरणातून जादा झालेले ६५ टीएमसी पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. ते पाणी पुढे ...
महाराष्ट्रातील कापूस गुजरातकडे जाण्याची चिन्हे.
औरंगाबाद,- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वेळी कापसाला प्रतिक्विंटल 500 रुपये अधिक भाव देण्याचे जाहीर केल्याने राज्यात फडणवीस सरकारसमोर नवा पेच निर्माण होणार आहे. ...
महाराष्ट्रातील कापूस गुजरातकडे जाण्याची चिन्हे.
औरंगाबाद,- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वेळी कापसाला प्रतिक्विंटल 500 रुपये अधिक भाव देण्याचे जाहीर केल्याने राज्यात फडणवीस सरकारसमोर नवा पेच निर्माण होणार आहे. ...
शासकीय कापूस खरेदी केंद्रे ताबडतोब सुरू करा; बाजार समिती सभापतींची मागणी
औरंगाबाद-तालुक्यात तात्काळ शासकीय कापूस व भरड धान्य खरेदी केंद्र सुरु करुन शेतक-यांची व्यापायांकडून होणारी लुट त्वरीत थांबवावी, अशी मागणी फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे ...
‘त्या’ कारखान्यांना टाळे ठोकण्याची प्रशासनाची तयारी
सोलापूर: कामगारांचा कायदेशीर हक्क डावलण्याची भूमिका घेत कारखानदारांनी भविष्य निर्वाह निधीला (पीएफ) विरोध केला. त्यासाठी कारखाने बंद ठेवण्याचे पाऊल उचलले. त्यामुळे कामगार आर्थिक संकटात ...
शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीत गोंधळ असल्याच्या तक्रारी
मुंबई: राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीत गोंधळ होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. या तक्रारींचे राज्य सरकारकडून त्वरेने निराकरण न झाल्यास शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल ...
बीज भांडवल कर्ज योजनेचा लाभ घ्यावा – एस. के. माळी
टीम महाराष्ट्र देशा -अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत महामंडळाच्या बीज भांडवल कर्ज योजनेचा, स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांगली जिल्हा कौशल्य ...
२० नोव्हेंबरला शेतकऱ्यांची ताकद दाखवून देणार :शेट्टी
टीम महाराष्ट्र देशा: दिल्लीत समांतर संसद भरवून शेतकऱ्यांच्या व्यथा त्यात मांडून त्यातील ठराव घेऊन राष्ट्रपतींना भेटणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी ...
राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू
पुणे: नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) रविवारी संपूर्ण उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश, गुजरातचा काही भाग, छत्तीसगड, झारखंड आणि बिहार राज्याच्या काही भागांतून माघारी परतल्याचे ...