Agriculture
धर्मा पाटील मृत्युप्रकरण : काँग्रेस, शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन
धुळे: जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयात फे-या मारणारे धर्मा पाटील निधन अखेर निधन झाले. मात्र त्यांच्या निधनाला सरकार जबाबदार असल्याचे सांगत काँग्रेस व ...
धर्मा पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुर्दैवी – विखे-पाटील
मुंबई : मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुर्दैवी आहे, असे ट्विट करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते ...
धर्मा पाटील यांच्या मृत्युनंतर निरुपम यांनी दाखवलेली सहानभूती मगरीचे अश्रू ?
मुंबई : सरकारी प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील (वय ८४) यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली ...
फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे- सुप्रिया सुळे
टीम महाराष्ट्र देशा- भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या प्रश्नावरून आठवड्याभरापूर्वी मंत्रालय परिसरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे ८४ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचे अखेर ...
‘धर्मा’वर ‘अधर्मा’चा विजय
टीम महाराष्ट्र देशा: मंत्रालयात विष प्राशन केलेले 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची अखेर मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. मुंबईतील जेजे रुग्णालयात धर्मा ...
शेतकऱ्यांना उत्पन्न दूप्पट करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे शासनाचे प्रयत्न-महादेव जानकर
नाशिक: पोल्ट्री उद्योगामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असून त्यामाध्यमातून राज्यात अंडी व ब्रायलरचे उत्पादन वाढवण्यासाठी शासन सर्व सुविधा देईल यासाठी पोल्ट्री उद्योगाला प्रोत्साहन ...
हरभरा पिकावर रोगराईचे थैमान !
शेवगाव / निवृत्ती नवथर : दरवर्षी लाखो रुपयांचा मातीत जुगार खेळणाऱ्या शेतकऱ्याला कधी नैसर्गिक संकट तर कधी शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे नेहमीच पराभवाचा सामना करावा ...
समृध्दी बाधित शेतकरी करणार इच्छामरणाची मागणी !
नाशिक: सरकार शेतकरी विरोधी भुमिका घेत असून समृध्दी महामार्गाकरीता जबरदस्तीने जमिनी घेतल्या जात आहेत. मात्र यातून बागायती क्षेत्र वगळावे व भूसंपादन कायदा २०१३ची अंमलबजावणी करावी ...
नगरचे शेतकरी करणार शेतमालाचा ई लिलाव
अहमदनगर / भागवत दाभाडे : कानडा, टोमॅटोच्या बाजारभवाची स्थानिक बाजार समितीत घसरण होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पण आता अहमदनगरच्या शेतकऱ्यांना जिल्ह्यातीलच ...
कृषिमंत्री येतात विमानातून उतरतात आणि बुलढाण्याला निघून जातात !
औरंगाबाद: कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मागील एक वर्षांपासून मराठवाडा पहिलाच नाही. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात बोंडअळीने शेतकरी अक्षरशः हातघाईला आला आहे. बोंडआळी ग्रस्त शेतकऱ्यांना नुसतीच ...