Agriculture
‘वास्तवाची जाण नसलेल्या राज्य सरकारचा हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न’, भाजपची टीका
मुंबई : राज्यातल्या पूरग्रस्त आणि अतिवृष्टी बाधितांसाठी राज्य सरकारने मोठी मदत जाहीर केली. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ...
‘महाविकास आघाडी सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे’, आदित्य ठाकरेंची ग्वाही
मुंबई : राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त बाधितांसाठी ठाकरे सरकारकडून मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ...
‘जिरायतीसाठी १०, बागायतीसाठी १५ तर बहुवार्षिक पिकांसाठी मिळणार २५ हजार रुपये प्रति हेक्टर’
मुंबई : अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. अशा आपतग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज राज्य सरकारने ...
लखीमपुर घटनेबाबत उत्तर प्रदेश तसेच केंद्र सरकार आपले मौन सोडण्यास तयार नाही – पवार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. पवार यांनी विविध मुद्यावर आपले मत व्यक्त केले. लखीमपुरमध्ये शेतकऱ्यांवर करण्यात ...
लखीमपुर घटनेबाबत उत्तर प्रदेश तसेच केंद्र सरकार आपले मौन सोडण्यास तयार नाही – पवार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. पवार यांनी विविध मुद्यावर आपले मत व्यक्त केले. लखीमपुरमध्ये शेतकऱ्यांवर करण्यात ...
केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी च्या योजना घराघरात पोहचवणार – समरजितसिंह घाटगे
कागल – शेती व्यवसाय आणि शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.केंद्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यासाठी उपयुक्त अनेक योजना आहेत,त्या शेतकऱ्यांच्या पर्यंत शाहू ग्रुपच्या माध्यमातून ...
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील संपादीत जमिनीचा मावेजा मिळेना, शेतकऱ्यांच्या कॅनॉलमध्ये उड्या
उस्मानाबाद : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील संपादीत जमिनीचा मावेजा मिळण्यासाठी आंबी येथील शेतकऱ्यांनी कॅनॉलमध्ये उड्या मारत आंदोलन केले. गेल्या अकरा वर्षांपूर्वी भुम तालुक्यातील आंबी ...
मोठी बातमी : नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य!
मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतमाल, रस्ते, धरणं, पुल अशा सर्वच ठिकाणी फटका बसला आहे. आधी कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि ...
मोठी बातमी : नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य!
मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतमाल, रस्ते, धरणं, पुल अशा सर्वच ठिकाणी फटका बसला आहे. आधी कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सरकार दखल घेत नसेल तर हे दुर्देव, पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
बीड : लातूर जिल्ह्यात गेल्या ७२ तासांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ मिळावी, यासाठी हे आंदोलन सुरू आहे. ...