Agriculture
शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सरकार दखल घेत नसेल तर हे दुर्देव, पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
बीड : लातूर जिल्ह्यात गेल्या ७२ तासांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ मिळावी, यासाठी हे आंदोलन सुरू आहे. ...
‘आम्ही ‘गांधीं’ना मानतो तसे ‘सुभाषचंद्र बोस’ यांनाही मानतो, हे सरकारने लक्षात ठेवावे’
लातूर : मराठवाड्यातील नागरिक ज्या प्रमाणे महात्मा गांधींना मानतात, त्याच प्रमाणे सुभाषचंद्र बोस यांनाही मानतात, हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे, असा इशारा आमदार संभाजी ...
‘आम्ही ‘गांधीं’ना मानतो तसे ‘सुभाषचंद्र बोस’ यांनाही मानतो, हे सरकारने लक्षात ठेवावे’
लातूर : मराठवाड्यातील नागरिक ज्या प्रमाणे महात्मा गांधींना मानतात, त्याच प्रमाणे सुभाषचंद्र बोस यांनाही मानतात, हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे, असा इशारा आमदार संभाजी ...
आमदार शिंदे फसवणूक करण्याच्या तयारीत, शेतकऱ्यांनी कोणत्याही कागदपत्रांवर सही करू नये – नारायण पाटील
करमाळा – करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर म्हैसगाव ता माढा कारखान्याने काढलेले विनासंमती बोगस कर्जप्रकरण मिटवताना आ. संजय शिंदे व संबंधित बँका शेतकऱ्यांची आणखी फसवणूक ...
‘जोपर्यंत सत्तेची लालसा जिवंत आहे तोपर्यंत हे महाविकास आघाडीचे सरकार टिकेल’
बुलढाणा : राज्यावर आलेली नैसर्गिक आपत्ती, त्यात शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने काल पुकारलेला महाराष्ट्र बंद आणि राज्यातली वीजटंचाई ...
शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर आता होणार कारवाई
मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीकरिता पैशांची मागणी करून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश सहकार व ...
शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर आता होणार कारवाई
मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीकरिता पैशांची मागणी करून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश सहकार व ...
जनतेचा मनापासून प्रतिसाद नसल्याने बंद फसला; चंद्रकांत पाटलांचा दावा
पुणे – राज्यात गेले पंधरा दिवस चालू असलेल्या आयकर विभागाचा छाप्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने बंदचे आवाहन करण्यात आले. तथापि, जनतेचा ...
नेत्याच्या पोरानं गोळीबार केला नव्हता; मावळ प्रश्नावर आव्हाडांची सारवासारव
मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर हिंसाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला असला, तरी राजकीय आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात ...
‘महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ठाकरे सरकारला लातूरमध्ये अन्नत्याग आंदोलन करणारे शेतकरी दिसत नाहीत का ?’
मुंबई – उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ढोंगी ठाकरे सरकारला लातूरमध्ये 72 तास अन्नत्याग आंदोलन करणारे 72 शेतकरी दिसत ...