Agriculture
‘मंत्री ,आमदार ,खासदार यांच्या पगारावर उधळपट्टी केली जाते मग शेतकऱ्यांना मदत का केली जात नाही?’
मुंबई :राज्यात यावर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी 10 हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य ...
महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली – स्वाभिमानी
मुंबई : अतिवृष्टीमुळे मागीलवर्षी पेक्षा यावर्षी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक ...
‘शेतकऱ्यांनो, आम्हाला लुटलेले पैसे मोजायला मशीन आणून द्या’, पॅकेजवरून सदाभाऊंची उपहासात्मक कविता
मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अनेक पिके पाण्याखाली गेली. यामुळे अस्वस्थ झालेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी ...
आपत्ती निवारण विभागाच्या सुचनांची वाट न पाहता राज्यची तातडीची मदत, देशमुख यांनी मानले आभार
लातूर : राज्यातील अतिवष्टी व पुरामुळे शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे तातडीचे अर्थसहाय्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. आपदग्रस्त ...
‘मला आंदोलनाची सवय नव्हती पण, महाविकास आघाडी सरकारमुळे तीही लागली’
बीड : मला आंदोलनाची सवय नव्हती मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमुळे आंदोलनाची सवय लागली, असे मत खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी व्यक्त केले. बीड ...
‘मला आंदोलनाची सवय नव्हती पण, महाविकास आघाडी सरकारमुळे तीही लागली’
बीड : मला आंदोलनाची सवय नव्हती मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमुळे आंदोलनाची सवय लागली, असे मत खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी व्यक्त केले. बीड ...
सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांची प्रॉपर्टी, देशमुखांची नाही; भाजपचा देशमुख कुटुंबावर हल्ला
लातूर : ऊसाच्या एफआरपीची रक्कम १५ तारखेच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही तर आम्ही तुम्हाला शांत बसू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता ...
एकरकमी एफआरपीच्या आदेशाबद्दल भाजपा प्रदेश किसान मोर्चातर्फे मोदी सरकारचे अभिनंदन
मुंबई – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. ही मागणी मान्य करून शेतकऱ्यांना ...
एकरकमी एफआरपीच्या आदेशाबद्दल भाजपा प्रदेश किसान मोर्चातर्फे मोदी सरकारचे अभिनंदन
मुंबई – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. ही मागणी मान्य करून शेतकऱ्यांना ...
एकरकमी एफआरपीच्या आदेशाबद्दल भाजपा प्रदेश किसान मोर्चातर्फे मोदी सरकारचे अभिनंदन
मुंबई – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. ही मागणी मान्य करून शेतकऱ्यांना ...