Agriculture

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणमधून पाणी देण्याचा निर्णय : कदम

टीम महाराष्ट्र देशा : मराठवाड्यात सातत्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असून यासाठी मराठवाड्यास कोकणमधून पाणी देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. या ...

जायकवाडी धरणाचे चार दरवाजे उघडले; नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा

औरंगाबाद : पैठण येथील जायकवाडी धरणामध्ये नाशिक,अहमदनगर जिल्ह्यातून मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे धरणातील पाणी साठा 91.99% एवढा झाला आहे. यामुळे जायकवाडी चार ...

‘कृषी संवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार

टीम महाराष्ट्र देशा : एकाच वेळी राज्यातील 10 हजार शेतकऱ्यांशी संवाद साधता येणाऱ्या ‘कृषी संवाद’ या उपक्रमाचा शुभारंभ आज कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केला. ...

पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे सहा हजार आठशे तेरा कोटी रूपयांची मागणी

टीम महाराष्ट्र देशा- राज्यातल्या पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे सहा हजार आठशे तेरा कोटी रूपयांची मागणी करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...

शेतीसोबतच पूरक व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे काळाची गरज

नागपूर: कृषी क्षेत्रात संतुलित प्रादेशिक विकास साधत असताना शेतीपूरक व्यवसायांचे योगदान महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पूरक व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपाद ...

बीड आणि नांदेड जिल्ह्यात सीताफळावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारणार : जयदत्त क्षीरसागर

टीम महाराष्ट्र देशा- बीड आणि नांदेड जिल्ह्यात सीताफळावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात येतील, अशी घोषणा रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ...

पूरपरिस्थितीवर बोलताना संभाजी भिडे यांना अश्रू अनावर

टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक ...

‘मॅन वर्सेस वाइल्ड’ : १८० देशांच्या लोकांना मोदींची या आधी कधीही न पाहिलेली बाजू पहायला मिळणार

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ या मालिकेच्या एका विशेष भागात दिसणार आहेत. आज रात्री 9 वाजता ...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खा. रणजितसिंह निंबाळकर सरसावले, केली 25 लाखांची मदत

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर – सांगली आलेल्या महापुरामुळे दोन्ही जिल्ह्यात हलाकीची परिस्थिती आहे. अनेक नागरिक अन्न , वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून ...

महापुरामुळे सांगलीची बाजारपेठ उध्वस्त; शेतीमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

टीम महाराष्ट्र देशा- कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांना आलेल्या पुरामुळे सांगलीची बाजारपेठ उध्वस्त झाली आहे. गेली आठ दिवस या ठिकाणची मुख्य बाजारपेठ आणि दुकाने पाण्यात ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!