Agriculture
साखरेच्या निर्यात धोरणाला केंद्र सरकारची मंजुरी; वर्षभरात ६० लाख टन साखर निर्यात करणार
नवी दिल्ली : २०१९-२० च्या साखर हंगामादरम्यान अतिरिक्त साठ्याच्या समस्येवर उपाय म्हणून केंद्रीय मंत्रिमडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं साखरेच्या निर्यात धोरणाला मंजूरी दिली आहे. केंद्रीय ...
मराठवाडा कोरडा ठाक, जळलेल्या पिकाचे तातडीने पंचनामे करा
रवी उगलमुगले:- शेवगाव तालुक्यातील मुळा उजवा कालव्याच्या खालील भागात पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू आहेत.गेल्या अनेक दिवसापासून या परिसरात पाऊस नाहीये.त्यामुळे या परिसरातील पिके पाण्याअभावी ...
औरंगाबादचे वाघ जाणार सोलापूर आणि मुंबईला
औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात अतिरिक्त वाघ झाल्यामुळे दोन वाघ मुंबई येथील प्राणिसंग्रहालयाला देण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मंगळवारी (ता. 27) महापौर नंदकुमार ...
पूरग्रस्त शेतकऱ्यांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळणार नुकसान भरपाई- अनिल बोंडे
टीम महाराष्ट्र देशा:- सांगली, कोल्हापूर, कोकण आणि विदर्भात आलेल्या महापूरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त शेतकऱ्यांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नुकसान भरपाई शासनाकडून ...
पूरग्रस्त शेतकऱ्यांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळणार नुकसान भरपाई- अनिल बोंडे
टीम महाराष्ट्र देशा:- सांगली, कोल्हापूर, कोकण आणि विदर्भात आलेल्या महापूरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त शेतकऱ्यांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नुकसान भरपाई शासनाकडून ...
सांगली-कोल्हापूर महापूरIला अलमट्टी धरण जबाबदार, न्यायालयात याचिका दाखल
टीम महाराष्ट्र देशा : सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील महापूरIला कर्नाटकातील अलमट्टी धरण जबाबदार असल्याची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील ...
महापुरात शेतजमीन वाहून गेली, साखर हंगाम संकटात
टीम महाराष्ट्र देशा- कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे सांगली जिल्ह्यात नदीकाठावरील जमीन पिकासह वाहून गेली आहे. ऊस हे मुख्य पीक वाहून गेल्यामुळं या ...
महापुरात शेतजमीन वाहून गेली, साखर हंगाम संकटात
टीम महाराष्ट्र देशा- कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे सांगली जिल्ह्यात नदीकाठावरील जमीन पिकासह वाहून गेली आहे. ऊस हे मुख्य पीक वाहून गेल्यामुळं या ...
सरपंच म्हणाले ५५००० झाडे जगवलेली पहायला येणार का? वनमंत्री म्हणाले…
मुंबई : वृक्ष लागवड आणि संगोपन या विषयाच्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या सर्व प्रश्नांची आणि शंकांची उत्तरे देण्यासाठी राज्यात आवाज दो नावाने स्थायी स्वरूपाची यंत्रणा ...
सरपंच म्हणाले ५५००० झाडे जगवलेली पहायला येणार का? वनमंत्री म्हणाले…
मुंबई : वृक्ष लागवड आणि संगोपन या विषयाच्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या सर्व प्रश्नांची आणि शंकांची उत्तरे देण्यासाठी राज्यात आवाज दो नावाने स्थायी स्वरूपाची यंत्रणा ...