Agriculture
परभणी जिल्ह्याला पुराचा फटका, पशूधन, शेती अवजारंही पुराच्या पाण्यात गेली वाहून
टीम महाराष्ट्र देशा- जिल्हाभरात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे विविध ओढे व नाल्यांना पाणी आले असून, पूर्णा तालुक्यातील पूर्णा आणि गोदावरी नद्या ...
‘शेतकऱ्यांनी आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी रेशीम उद्योगाकडे वळावं’
जालना : शेतकऱ्यांनी आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी रेशीम उद्योगाकडे वळावं, असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. जालन्यात रेशीम कोष बाजारपेठेच्या नियोजित ...
कडकनाथ कोंबडी घोटाळा : ‘खोत यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत खुलासा करावा’
टीम महाराष्ट्र देशा- कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाच्या आमिषाने महारयत अॅग्रो या कंपनीकडून राज्यभरातील शेतकऱ्यांची 500 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. ही कंपनी कृषी राज्यमंत्री ...
औरंगाबादेत कृत्रिम पाऊस असल्याचा वेधशाळेचा दावा
औरंगाबाद: दहा ते पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी रात्री औरंगाबाद शहरात पुन्हा मुसळधार पाऊस झाला. दुसरीकडे विमानाद्वारे पाऊस पडण्याची प्रक्रिया करण्यात येत आहेत याचा अनुषंगाने ...
औरंगाबादेत कृत्रिम पाऊस असल्याचा वेधशाळेचा दावा
औरंगाबाद: दहा ते पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी रात्री औरंगाबाद शहरात पुन्हा मुसळधार पाऊस झाला. दुसरीकडे विमानाद्वारे पाऊस पडण्याची प्रक्रिया करण्यात येत आहेत याचा अनुषंगाने ...
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड आवश्यक – अतुल सावे
टीम महाराष्ट्र देशा : मराठवाड्यात मागील 4 ते 5 वर्षापासून पाऊस कमी झाल्याने दूष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीला आपणच जबाबदार ...
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड आवश्यक – अतुल सावे
टीम महाराष्ट्र देशा : मराठवाड्यात मागील 4 ते 5 वर्षापासून पाऊस कमी झाल्याने दूष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीला आपणच जबाबदार ...
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहणार : वैभव नाईक
टीम महाराष्ट्र देशा : चांदा ते बांदा ही योजना शेतकरी वर्गासाठी फायदेशीर ठरली आहे. या योजनेतून शेतकरी आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करीत आहेत. गट यांत्रिकीकरण योजनेतंर्गत ...
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंठा वॉटर ग्रीड योजनेचे उद्घाटन, तब्बल 173 गावांमध्ये होणार शुद्ध पाणीपुरवठा
टीम महाराष्ट्र देशा : मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीवर उपाय म्हणून दुष्काळ मुक्तीच्या संकल्पने अंतर्गत मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मांडण्यात आली होती. तर आज या बहूउदेशिय ...
साखरेच्या निर्यात धोरणाला केंद्र सरकारची मंजुरी; वर्षभरात ६० लाख टन साखर निर्यात करणार
नवी दिल्ली : २०१९-२० च्या साखर हंगामादरम्यान अतिरिक्त साठ्याच्या समस्येवर उपाय म्हणून केंद्रीय मंत्रिमडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं साखरेच्या निर्यात धोरणाला मंजूरी दिली आहे. केंद्रीय ...