Agriculture
जनता कर्फ्यु : आज या पाच गोष्टी नक्की आठवणीने कराच…
टीम महाराष्ट्र देशा : १. घरातच राहा, बाहेर पडूच नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानुसार रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत घरातून बाहेर ...
जनता कर्फ्यु : आज या पाच गोष्टी नक्की आठवणीने कराच…
टीम महाराष्ट्र देशा : १. घरातच राहा, बाहेर पडूच नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानुसार रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत घरातून बाहेर ...
नरडवे सिंचन प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी; ८ हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली
नवी दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरडवे मध्यम सिंचन प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आज पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे प्रकल्पाच्या कामाला गती येणार असून ...
राज्य सरकारने शेतकरी, फळ आणि भाजी विक्रेते, रोजंदारीवर काम करणारे कामगारांची व्यवस्था करावी
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, यामुळे हातावर पोट ...
राज्य सरकारने शेतकरी, फळ आणि भाजी विक्रेते, रोजंदारीवर काम करणारे कामगारांची व्यवस्था करावी
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, यामुळे हातावर पोट ...
किसान पुत्र आंदोलन तर्फे अन्नत्याग आंदोलन
पुणे प्रतिनिधी : यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याने 34 वर्षापूर्वी याच दिवशी कुटुंबासह आत्महत्या केली होती. करोना पेक्षाही शेतकरी आत्महत्या हा गंभीर विषय ...
‘अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा’
सांगली: परभणी जिल्ह्यात बुधवारी रात्री जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. गारपीटीने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. रब्बी हंगामात तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले पीक हातून ...
अवकाळी पावसाने मराठवाड्याला झोडपलं,जालना-बुलढाण्यात गारपीट
पुणे : हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार काल विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार वार्यासह पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. ...
गोंदियाचा चिन्नोर तांदुळ जाणार जागतिक बाजारपेठेत,शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार
गोंदिया : धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया-भंडारा जिल्ह्यात २० वर्षांपूर्वी चिनोर धान (तांदूळ) पिकाची लागवड केली जात होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे येथील ...
असे करा कमीत-कमी खर्चात ‘शेळीपालन’; अन् व्हा मालामाल
मुंबई : शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेळयांना इतर जनवरांपेक्षा जसे की गाई ...