Agriculture
सोलापूरचे पालकमंत्री गायब? नवा पालकमंत्री नेमण्यासाठी ठाकरे-पवारांना साकडे
सोलापूर : लॉकडाऊनच्या काळात शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांचे हाल होत आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांमध्ये समन्वय दिसत नाही. या काळात पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील गायब ...
आहे त्याच ठिकाणी गरजूंची सेवा करा : देवेंद्र फडणवीस
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी आज राज्यातील भाजपाचे सर्व जिल्हाध्यक्ष, भाजपाचे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जेथे भाजपा आमदार नाहीत, ...
पीककर्ज परतफेडीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ : रिझर्व्ह बँक
पुणे : भारतीय रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक घोषणा केली आहे. पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी ३ महिन्याची मुदतवाढ देण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केली आहे. ...
आम्ही नाही सुधारणार : अंबड तालुक्यात भरवले जात आहेत नेहमीप्रमाणे आठवडी बाजार
अंबड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन घोषित केल्यानंतर आज शनिवारी चौथा दिवस आहे. भारतात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र ...
आम्ही नाही सुधारणार : अंबड तालुक्यात भरवले जात आहेत नेहमीप्रमाणे आठवडी बाजार
अंबड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन घोषित केल्यानंतर आज शनिवारी चौथा दिवस आहे. भारतात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र ...
कर्जमाफी योजनेची मुदत ३० जून पर्यंत वाढवावी, विखे पाटलांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून मागणी
अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाभावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक गोष्टीच्या खरेदीव्यतिरिक कोणालाही घराबाहेर पडण्याची मुभा नाही. अशातच दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठे ...
अडत्यांशिवाय बाजार समिती सुरु राहणार; आज झाली १२० वाहनांची आवक
पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि आपत्कालीन परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू असलेल्या भाजीपाला व्यापार सुरू करण्यास पुणे बाजार समितीमधील अडते असोसिएशनच्या नकारावर ठाम राहिल्यानंतर, ...
विदर्भ, मराठवाड्यातील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात मिळणार अन्नधान्य
मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांतील एपीएल (केसरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ ...
जाणून घ्या कोरोनाचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर काय होतोय परिणाम
उस्मानाबाद : शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना विषाणूची लोकांना धास्ती वाटू लागली आहे. याचा परिणाम सार्वजनिक कार्यक्रमांवर होत असून जोतीबाचीवाडी येथील अनेक वर्षापासून पाडव्याच्या ...
गारपीटग्रस्त यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री महसूलमंत्री आणि कृषीमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार – लोणीकर
परतूर : परतूर आणि मंठा तालुक्यातील अनेक गावांमध्ये काल रात्री गारपीट झाली असून अनेक शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास या गारपिटीमुळे हिरावून घेतला गेला आहे ...