Agriculture

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आज होणार वितरित, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार २००० रुपये

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेतील पुढील ...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आज होणार वितरित, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार २००० रुपये

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेतील पुढील ...

मोठा निर्णय! राज्यासाठी स्वतंत्र कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालयाची स्थापना

पुणे: राज्यात कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना तसेच प्रोत्साहन देण्यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर स्वतंत्र कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालयाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य ...

मोठा निर्णय! राज्यासाठी स्वतंत्र कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालयाची स्थापना

पुणे: राज्यात कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना तसेच प्रोत्साहन देण्यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर स्वतंत्र कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालयाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य ...

खुशखबर : मोदी ‘या’ दिवशी करणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता वितरित

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत  दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेतील पुढील  हप्त्याचे ...

खुशखबर : मोदी ‘या’ दिवशी करणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता वितरित

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत  दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेतील पुढील  हप्त्याचे ...

पीक विम्यासाठी बीडच्या शेतकऱ्यांची औरंगाबाद खंडपीठात याचिका

बीड : गतवर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीने २४ ते ७२ तासांत तक्रार न केल्याचा नियम दाखवत पीक विमा नाकारला ...

‘नुकसानग्रस्तांना भरीव मदत न दिल्यास फार मोठ्या आक्रोशास सरकारला सामोरे जावे लागेल’

कागल – अतिवृष्टी व महापुराने शेतकरी नागरिक व्यापाऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या तुलनेत जाहीर केलेली मदत तोकडी आहे. हे फसवे पॅकेज ...

घाटात भिर्र झालीच पाहिजे! बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी खा.कोल्हेंचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्याबाबत प्रयत्नशील आहेत. खिलार जातीच्या देशी बैलांचा वंश ...

अल्प मदत जाहीर करून राज्य सरकारने पूरग्रस्तांची थट्टा केली; सुधीर मुनगंटीवार यांचे टीकास्त्र

मुंबई – कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी आघाडी सरकारने जाहीर केलेले 11 हजार 500 कोटींचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक असून राज्य सरकारने ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!