Agriculture

मंत्री थोरातांचा शेतकऱ्यांना दिलासा; स्वातंत्र्य दिनापासून ई-पीक पाहणी प्रकल्प राबवणार

अहमदनगर : शेत जमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धती आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे ...

आता नवा आणि सोपा सातबारा; जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाहीत : बाळासाहेब थोरात

पुणे : नवीन डिजिटल युगात नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त ...

मराठवाड्यात ‘एक्स-बँड रडार’ बसवण्याची डॉ. भागवत कराड यांची मागणी

नवी दिल्ली : मराठवाड्यातील शेती ही कायमच बेभरवश्याची राहिलेली आहे. त्यात कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाणही जास्त आहे. या सर्वांपासून ...

नुकसानग्रस्तांसाठी फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, केल्या तब्बल २६ मागण्या

मुंबई : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर, सुमारे २६ ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर या मदतीसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत आपल्या सविस्तर मागण्यांसंबंधी ...

लोणी खुर्द येथे लोक वर्गणीतून शेतकऱ्यांनी रस्ता केला मोकळा

औरंगाबाद : लोणी खुर्द येथे गाव रस्ते, पांदन रस्ते,शिवार रस्ते व पुर्वीपार वहिवाटी खाली असलेले रस्ते मोकळे करणे व शेतजमीनीत जाण्यायेण्यासाठी रस्ता उपलब्ध करून ...

तहसीलदारांच्या दालनाला कुलूप; माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल

अमरावती : सन २०१८-१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व गारपीट झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मोबदला देण्यात यावा. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पैशात घोळ झाल्याप्रकरणी चौकशी करून ...

‘वीज बिलाची वसुली करा, पण इंग्रजांसारखे वागू नका’, यशोमती ठाकूर यांचा ‘महावितरण’ला इशारा

अमरावती : शेतकऱ्यांकडून वीज बिल वसूल करतान सहानुभूती ठेवा, इंग्रजांसारखे वागू नका. अमरावती जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. कोरोनामुळे ...

‘वीज बिलाची वसुली करा, पण इंग्रजांसारखे वागू नका’, यशोमती ठाकूर यांचा ‘महावितरण’ला इशारा

अमरावती : शेतकऱ्यांकडून वीज बिल वसूल करतान सहानुभूती ठेवा, इंग्रजांसारखे वागू नका. अमरावती जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. कोरोनामुळे ...

राज्यातील १३ जिल्ह्यांतील पावसाने झालेल्या नुकसानीचे सर्वंकष धोरण लवकरच- नवाब मलिक

परभणी : जिल्ह्यातील ज्या शेतकरी आणि नागरिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे त्यांचे तत्काळ पंचनामे करुन तसा अहवाल शासनाला पाठविला जात आहे. राज्यातील जवळपास १३ ...

मोठा भाऊ म्हणून आता केंद्राने जबाबदारी घ्यायला हवी – एकनाथ शिंदे

मुंबई – कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात यावर्षी देखील अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. गंभीर पुरस्थितीमुळे शेती, व्यापार यांच्यासह घरादाराचे मोठे नुकसान झाले असून उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!