🕒 1 min read
मुंबई : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. ज्या भाषामध्ये तुम्ही सवाल कराल त्या भाषामध्ये उत्तर देण्याची टाकत विरोधी पक्षामध्ये आहे. याची नोंद घ्यावी फक्त ती वेळ येऊ नये महाराष्ट्रावर. पण दुर्दैवाने ती वेळा अलैये या महाराष्ट्रावर. आपण म्हणजे खूप ताकदवर आहोत, असं वाटतंय. पण कसली ताकत. ताकद म्हणजे ५० खोके आणि सबकुछ ओके ही ताकत आहे. असं खोचक टोला भाई जगताप यांनी दादा भुसे लागवलं.
यावेळी भाई जगताप यांनी ५० खोके आणि सबकुछ ओके असा घोषणेचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून कॅबिनेट मंत्री दादा भूसे आक्रमक झाले. कोणी ५० खोके घेतले असा सवाल विचारला? तसेच, अशा घोषणा आम्हालाही देता येतात. त्यामुळे घोषणा देताना विचार करावा अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दाद भूसे यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray | महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचाय का?- राज ठाकरे
- Jayant Patil। जयंत पाटलांकडून सभागृहात तुफान टोलेबाजी, शिंदे गटातील मंत्रिपदावरुन ओढले ताशेरे
- Aditya Thackrey | आदित्य ठाकरे यांच्या ‘त्या’ वाक्यावरुन विधान भवनात उडाला गोंधळ
- Nitin Gadkari | नितीन गडकरींची अफवा पसरवणाऱ्यांवर सडकून टीका, VIDEO शेअर करत सांगितले सत्य
- Aditya Thackeray | आदिवासी समाजाला न्याय द्या, आदित्य ठाकरे यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
