मुंबई: ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सुरु असणाऱ्या खंडणीच्या रॅकेटसंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेले पत्र एकतर ‘सलीम-जावेद’ची रचलेली खोटी गोष्ट आहे. या पत्रात खरंच तथ्य असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या पत्रासंदर्भात सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली आहे.
मंगळवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोहित कंबोज बोलत होते. यावेळी संजय राऊत अडचणीत आल्यामुळे ते केवळ हवेत बाण मारतायत का, ईडीच्या अधिकाऱ्यांची खोटी नावं सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या:
फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रविण दरेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
“संजय राऊतांनी केलेल्या आरोपींची सीबीआय चौकशी करण्यात यावी अन्यथा…”, मोहित कंबोज यांचा इशारा
VIDEO: पुण्याच्या लक्ष्मी रोडवर ‘नो पार्किंग’मधील स्कूटर पोलिसांनी सामानासकट उचलली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

