Share

Ajit Pawar | ज्यांचे संख्याबळ जास्त असते त्यांचा विरोधी पक्षनेता असतो – अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आमची आघाडी काही नैसर्गिक आघाडी नाही. आम्ही विपरीत परिस्थितीत आघाडी केली होती. महाविकास आघाडीतील निर्णय घेताना आम्हाला विचारले जात नसेल, आमच्याशी चर्चा केली जात नसेल तर आम्हालाही विचार करावा लागेल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. त्यावर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यांचे संख्याबळ जास्त असते त्यांचा विरोधी पक्षनेता असतो, असे अजित पवार म्हणाले.

“ज्यांचे संख्याबळ जास्त असते त्यांचा विरोधी पक्षनेता म्हणून नेमणूक केली जाते. विधानसभेत राष्ट्रवादीची संख्या जास्त असल्यामुळे राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता झाला. पण वरच्या सभागृहात १२ नेते शिवसेनेचे आहेत आणि राष्ट्रवादी, काँग्रेसचे प्रत्येकी १०-१० आहेत. त्याचबरोबर एका अपक्ष आमदाराचा शिवसेनेला पाठिंबा आहे. तर राष्ट्रवादीला एकूण ३ आमदारांचा पाठिंबा आहे. पण विधानसभेत आमचा विरोधी पक्षनेता असल्याने आम्ही सगळ्यांनीच दानवेंला मान्यता दिली. त्यामुळे जे झालं ते झालं.”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!