Share

“…मगर रगो में भी उबाल रखता हूं”, जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तसेच राजकीय नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका रंगलेल्या बघायला मिळत आहे. असे असतांनाच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.

जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की,‘बदलते हुए मौसमों का भी खयाल रखता हूं, मगर रगो में भी उबाल रखता हूं. ए जिंदगी तेरा जो भी मायना हो, तेरे रास्तेपर चलते हुए खुद्दारी का भी खयाल रखता हूं’, असे आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, यापूर्वी भोंग्याच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जितेंद्र आव्हाड यांनी “आखिर क्यों” या चित्रपटातील एका गाण्याच्या काही ओळी ट्विट केल्या होत्या. ते म्हणाले होते की,‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमे ईनाम दिया है. तूफाँ में हमको छोड़ के साहिल पे आ गये. दुश्मन न करे दोस्त नेवो काम किया है…’ तसेच मंदिरावरचे भोंगे काढा असे म्हंटल्यानंतरची ही नैसर्गिक प्रतिक्रिया असल्याचेही ते म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!