Share

‘दाऊदच्या दलालांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही’; आशिष शेलारांचा इशारा

Published On: 

मुंबई : नवाब मालिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा धडक मोर्चा सुरू आहे. मुंबईतल्या आझाद मैदानातून हा भाजपचा मोर्चा काढला आहे. आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा सर्कल पर्यंत हा मोर्चा असणार आहे. नवाब मालिकांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भाजपचे कार्यकर्ते नेते आणि पदाधिकारी आता आक्रमक झाले आहेत.

या सभेत बोलताना आशिष शेलार म्हणाले, दलालांना डोक्यावर बसून महाराष्ट्र चालविणाऱ्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेलार यांनी दिला. तसेच नवाब मलिक यांच्या आरोपाचे आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून आम्ही मागणी करत आहोत असेही शेलार यावेळी म्हणाले.

नवाब मालिकांकडून मंत्रीपदाचा राजीनामा घ्या, नवाब मलिक हटाव महाराष्ट्र बचाव. अशा घोषणा केल्या जात आहेत. यामध्ये  भाजपच्या लोकांना नवाब मालिकांचा राजीनामा हवा आहे,  कारण ते  दाऊदशी जोडले गेले आहेत. त्यांच्याशी व्यवहार केले आहेत असा आरोप भाजपकडून केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!