Share

सदाभाऊ खोत एफआरपीवरुन आक्रमक; महाविकास आघाडी सरकारवर टीका

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर: रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आक्रमक झाले आहेत. एफआरपी दोन टप्प्यात देण्यात येणार असल्यानं शेतकरी उपाशी आणि कारखानदार तुपाशी, अशी स्थिती निर्माण होणार असून त्या विरोधात सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले, एफआरपीचा कायदा राज्य सरकारने पायदळी तुडवला. सरकारच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टनाला ७०० रुपयांचा फटका बसणार आहे. तसेच १ मार्चला राज्यभरात राज्यसरकारच्या आदेशाची होली करण्यात येणार असल्याचं देखील खोत यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!